वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आपल्या आयुष्यात पुस्तकांना फार महत्व आहे. वाचनाने मनाची, संस्काराची एकंदरीत विद्यार्थ्याची जडण-घडण होते. वाचन करीत असताना काय वाचावे ? आणि काय वाचु नये हे मुलांना कळावे म्हणून विद्यालयामध्ये पुस्तक प्रदर्शन मांडले गेले.
यामध्ये शालेय ग्रंथालयातील विविध शैक्षणिक, अवांतर, वैज्ञानिक, रंजनात्मक, अत्माबोधापर, गोष्टीची पुस्तके, आत्मकथन, सामान्य ज्ञान, या सारख्या विविध प्रकारच्या पुस्तकांचे ग्रंथांचे प्रदर्शन भरविले गेले. या प्रदर्शनास मुलांचा भरगोस प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनाचे संयोजन ग्रंथपाल सौ. क्षीरसागर यांनी केले.यास मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. मेंगडे सर यांचे लाभले.
यामध्ये शालेय ग्रंथालयातील विविध शैक्षणिक, अवांतर, वैज्ञानिक, रंजनात्मक, अत्माबोधापर, गोष्टीची पुस्तके, आत्मकथन, सामान्य ज्ञान, या सारख्या विविध प्रकारच्या पुस्तकांचे ग्रंथांचे प्रदर्शन भरविले गेले. या प्रदर्शनास मुलांचा भरगोस प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनाचे संयोजन ग्रंथपाल सौ. क्षीरसागर यांनी केले.यास मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. मेंगडे सर यांचे लाभले.

No comments:
Post a Comment